Thursday 14 September 2017

भीमा नदीच्या विसर्गात वाढ

पुणे जिल्ह्यातील  काही धरणांमधून १५ हजार ४६ क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. यामुळे उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गातही वाढ झालेली आहे. परिणामी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये आज दुपारी ४.३० वाजल्यापासून वाढ करण्यात आलेली आहे. ३० हजार क्युसेसने सोडण्यात येत असलेला विसर्ग वाढवून ४० हजार क्युसेस एवढा करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...