पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून १५ हजार ४६ क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. यामुळे उजनी
धरणात दौंड येथून येणाऱ्या विसर्गातही वाढ झालेली आहे. परिणामी उजनी
धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये आज दुपारी ४.३०
वाजल्यापासून वाढ करण्यात आलेली आहे. ३० हजार क्युसेसने सोडण्यात येत
असलेला विसर्ग वाढवून ४० हजार क्युसेस एवढा करण्यात आलेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड
पटवर्धन कुरोली,ता.०३: उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली . येथील मा...
-
पटवर्धन कुरोली, ता. २८: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले होते. ...
-
मोहन कोळी-पटवर्धन कुरोली पटवर्धन कुरोली, ता. २७: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद...
No comments:
Post a Comment