05 सप्टेंबर : सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन सुरुवात
असताना औरंगाबाद जिल्ह्यात दुःखद घटना घडलीये. विसर्जनासाठी गेलेल्या तीन
मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
औरंगाबाद येथील बिडकीन पासून काही अंतरावर असलेल्या शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनसाठी चार मुलं गेली होती. विसर्जनासाठी गेलेल्या चार मुलापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत्यू झालेले मुलाचं नाव असून हे सर्व मूल आठ ते दहा वर्षांचे आहेत.
औरंगाबाद येथील बिडकीन पासून काही अंतरावर असलेल्या शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनसाठी चार मुलं गेली होती. विसर्जनासाठी गेलेल्या चार मुलापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत्यू झालेले मुलाचं नाव असून हे सर्व मूल आठ ते दहा वर्षांचे आहेत.
No comments:
Post a Comment