Thursday 21 September 2017

उजनीतून विसर्ग केला कमी

उजनी धरणामधुन भिमा नदीत रात्री पासून असणारा ८०,००० चा विसर्ग कमी करण्यात आला असून आज सकाळ सहा च्या आकडेवारी नुसार भीमा नदीत ६०,००० चा विसर्ग करण्यात आला अाहे..
भीमा नदीत  पुन्हा 60,000चा विसर्ग
*अखेर उजनी धरण    109% झाले*
 ..........वीरमधुन नीरेत 7196 विसर्ग
दौंडचा विसर्ग 34688

 *बंडगार्डन येथुन विसर्ग घटला
22/09/2017
सकाळी 6.00 वा.
*एकूण पाणीपातळी *  497.200मी.
*ए.पाणीपातळी*...  3463.36                दलघमी (121.68T.M.C)
*उपयुक्त पाणीपातळी*..-+1643.060                       दलघमी (58.02T,M.C)
*टक्केवारी ..+108.31%* %

*विसर्ग* ....
......दौंड .34688क्युसेक
कालवा 2000
बोगदा ..600
विजनिर्मिती .1500
भीमा नदी..60,000

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...